बंद

    दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना

    • तारीख : 25/09/2014 -

    भारत सरकारच्या वीज मंत्रालयाने ग्रामीण भागांसाठी दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना सुरू केली आहे ज्याचे उद्दिष्ट पुढीलप्रमाणे आहे:

    • सर्व गावांना विद्युतीकरण प्रदान करणे
    • शेतकऱ्यांना पुरेशी वीज आणि इतर ग्राहकांना नियमित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी फीडर वेगळे करणे
    • पुरवठ्याची गुणवत्ता आणि विश्वासार्हता सुधारण्यासाठी उप-पारवहन आणि वितरण नेटवर्कमध्ये सुधारणा
    • तोटा कमी करण्यासाठी मीटरिंग

    अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा:-

    लाभार्थी:

    नागरिक

    फायदे:

    वर सांगितल्याप्रमाणे.

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा.